Dayanand Bansode (Bsc.Agri.)

पिकांच्या वाढिसाठी जिवाणू खतांचे महत्त्व.

आपण शेत जमिनीचा विचार केला असता जमिनीचा जो वरचा थर आहे ज्याची खोली साधारण दोन ते तीन फुटापर्यंत आहे, या थरातील माती पिकांच्या वाढिसाठी योग्य समजली जाते. या मातीच्या थरामध्ये लाखो प्रकारचे जिवाणू उपलब्ध असतात. त्यातील काही ठराविक जीवाणू पिकांच्या वाढिसाठी उपयुक्त असतात. हे जिवाणू हवेतील नत्र शोषण करून जमिनीमध्ये साठवून ठेवतात ,तर काही जिवाणू […]

पिकांच्या वाढिसाठी जिवाणू खतांचे महत्त्व. Read More »

जमिनीचे माती परीक्षण

जमिनीच्या माती परीक्षणाची सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर जेमतेम दहा ते पंधरा टक्के एवढेच शेतकरी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घेतात आणि त्यापैकी पाच ते दहा टक्के शेतकरीच माती परीक्षणानुसार व त्यांच्या शिफारशीनुसार रासायनिक खते तसेच सेंद्रिय खते यांची नियोजन करून त्या पिकास अंमलबजावणी करतात. माती परीक्षणाचे महत्व आणि त्याचे पिक उत्पादनामधले फायदे याचे

जमिनीचे माती परीक्षण Read More »

महाराष्ट्रातील शेतीची सद्यस्थिती (भाग ४)

४)शेतमाल साठवणुकीच्या प्रभावी उपाययोजनांचा अभाव –महाराष्ट्रातील शेतकरी शेत पिकांचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेत असतो मात्र, शेतकऱ्याकडे उत्पादित झालेला माल हा चार सहा महिने साठवणूक करून ठेवण्यासाठीची यंत्रणा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही किंवा असलीच तर तिचा पुरेसा उपयोग कार्यक्षमपणे होत नाही. आपण पाहतो शेतकरी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी त्या पिकास लागणारे भांडवल अगदी शेत नांगरणी कुळवणी पासून

महाराष्ट्रातील शेतीची सद्यस्थिती (भाग ४) Read More »

महाराष्ट्रातील शेतीची सद्यस्थिती (भाग ३)

३ ) नैसर्गिक आपत्ती –भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि महाराष्ट्रातील जवळपास 65 टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी अगदी कितीही चांगल्या प्रकारे शेती करत असला तरी काही नैसर्गिक बाबी अशा आहेत की त्यामुळे शेतीवर त्याचा वाईट पद्धतीने प्रभाव होतो आणि शेती उत्पादनामध्ये फार मोठी घट येते. याचे एक उदाहरण म्हणजे उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यात

महाराष्ट्रातील शेतीची सद्यस्थिती (भाग ३) Read More »

Soiltesting

महाराष्ट्रातील शेतीची सद्यस्थिती (भाग २)

२) आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव –महाराष्ट्रातील शेतीचा सध्या विचार केला असता आपणास असे पाहायला मिळते की, सण 1990 पर्यंतच्या काळातील शेती आणि आत्ताची शेती यामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. जे पूर्वी एकरी उत्पादन होते त्यामध्ये निश्चित सुधारणा झाली आहे परंतु जे अपेक्षित कृषि उत्पादन मिळाले पाहिजे ते अद्यापही आपण ते गाठू शकलो नाही. कारण त्याची अनेक

महाराष्ट्रातील शेतीची सद्यस्थिती (भाग २) Read More »

Blog 4

महाराष्ट्रातील शेतीची सद्य परिस्थिती (भाग १)

महाराष्ट्रातील शेतीचा आणि शेतकऱ्याचा सध्याचा विचार करता अनेक कारणांनी शेती हि प्रभावित झालेली आपल्याला आढळून येते ज्यामुळे शेतीतील उत्पादन आणि एकूण उत्पन्न यावर त्याचा परिणाम झालेला आढळून येतो. त्याची प्रमुख कारणे खालील प्रमाणे :१) सध्याची शेतकऱ्यांकडील जमीन धारणा २) आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव ३) नैसर्गिक आपत्ती ४) शेतमाल साठवणुकेच्या तंत्रज्ञानाचा अभाव ५) प्रभावी विपणन व्यवस्थेचा अभाव

महाराष्ट्रातील शेतीची सद्य परिस्थिती (भाग १) Read More »

Blog 3

महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार पडलेले विभाग (भाग -2)

५ ) पश्चिम महाराष्ट्र मैदानी विभाग–या विभागात धुळे, सातारा, सांगली पुणे, नाशिक,कोल्हापूर या जिल्ह्यांतील काही भाग समाविष्ट होतो. या विभागाचे पर्जन्यमान ९५० ते १२५० मी.मी. एवढे असुन डिसेंबर – जानेवारीत किमान ५ °C व एप्रील, मे महिन्यात ४० °C एवढे कमाल तापमाण असते. या विभागात खरीपमध्ये ज्वारी, बाजरी, भुईमुंग , तुर, गुग, उडीद, सोयाबीन, घेवडा,

महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार पडलेले विभाग (भाग -2) Read More »

Agriculture

महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार पडलेले विभाग (भाग -१)

महाराष्ट्र राज्य है उष्ण कटीबंधात असल्याने एथील हवामान हे बहुतांशी समशितोष्ण व कोरडे आढळेत राज्याला मिळणारा पाऊस हा मुख्यत्वेकरून नैरित्य मोसमी वाऱ्याापासून मिळतो. आणि पूर्व भागात इशान्य मान्सून वाऱ्यापासून मिळतो. महाराष्ट्राचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ७५० मी.मी इतके आहे. उन्हाळ्यातील तापमान ४५ °C पर्यंत तर हिवाळ्यातील तापमान ५ – १०°C पर्यंत खाली येते.  हवेतील आद्रतेचे

महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार पडलेले विभाग (भाग -१) Read More »

चला जाणून घेऊया शेती

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारत हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन विभागात जोडला जातो शहरी भागात कारखाने, औद्योगीक संस्था, व्यापार, शिक्षण, छोट्यामोठ्या स्वयंसेवी संस्था इत्यादी घडामोडी चालतात तर ग्रामीण भागामध्ये शेती हाच प्रामुख्याने व्यवसाय असल्याने यावरच आधारित शेतीशी निगडीत छोटेमोठे उद्योग व्यवसाय चालतात. भारताच्या एकुण लोकसंख्येच्या जवळपास ७०% लोकसंख्या हि ग्रामीण भागात राहते

चला जाणून घेऊया शेती Read More »

Scroll to Top