आपण शेत जमिनीचा विचार केला असता जमिनीचा जो वरचा थर आहे ज्याची खोली साधारण दोन ते तीन फुटापर्यंत आहे, या थरातील माती …
जमिनीच्या माती परीक्षणाची सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर जेमतेम दहा ते पंधरा टक्के एवढेच शेतकरी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घेतात …
४)शेतमाल साठवणुकीच्या प्रभावी उपाययोजनांचा अभाव –महाराष्ट्रातील शेतकरी शेत पिकांचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेत असतो मात्र, शेतकऱ्याकडे उत्पादित झालेला माल हा चार सहा …
३ ) नैसर्गिक आपत्ती –भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि महाराष्ट्रातील जवळपास 65 टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी अगदी कितीही चांगल्या …
२) आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव –महाराष्ट्रातील शेतीचा सध्या विचार केला असता आपणास असे पाहायला मिळते की, सण 1990 पर्यंतच्या काळातील शेती आणि आत्ताची …
महाराष्ट्रातील शेतीचा आणि शेतकऱ्याचा सध्याचा विचार करता अनेक कारणांनी शेती हि प्रभावित झालेली आपल्याला आढळून येते ज्यामुळे शेतीतील उत्पादन आणि एकूण उत्पन्न …
५ ) पश्चिम महाराष्ट्र मैदानी विभाग–या विभागात धुळे, सातारा, सांगली पुणे, नाशिक,कोल्हापूर या जिल्ह्यांतील काही भाग समाविष्ट होतो. या विभागाचे पर्जन्यमान ९५० …
महाराष्ट्र राज्य है उष्ण कटीबंधात असल्याने एथील हवामान हे बहुतांशी समशितोष्ण व कोरडे आढळेत राज्याला मिळणारा पाऊस हा मुख्यत्वेकरून नैरित्य मोसमी वाऱ्याापासून …
भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. भारत हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन विभागात जोडला जातो शहरी भागात कारखाने, औद्योगीक संस्था, व्यापार, …